एका तलावाची गोष्ट
उन्हाळ्याच्या झळांनी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सगळेच हैराण झालेले असताना संजय गांधी अभयारण्यांच्या येऊर ठाणे येथील जंगलात जनावरांच्या पाण्यासाठी बांधलेला एक तलाव गायब झाला आहे. 2012-13 साली त्याचे नूतनीकरण झाले होते. वन खात्याच्या नियमानुसार जंगलात कोणत्याही प्रकारे भराव टाकण्याला बंदी आहे असे असतानाही 30 ते 40 फूट खोलीचा तलाव बुजवून टाकला.
टिप्पण्या