मोठे रॅकेट...


कोरोना - जगातील सर्वात मोठे मेडिकल रॅकेट.

जर तुम्हाला कोरोना झाला नसेल तर हा मेसेज वाचल्यावर पुन्हा कधीही आयुष्यात कोरोना होणार नाही.
जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर हा मेसेज वाचून तुमचा कोरोना कायमचा बरा होणार.


 या मेसेजमुळे अखिल मानव जातीचे कल्याण होणार आहे.सगळा भारत कोरोनामुक्त होणार आहे आणि तेही एकही रुपया खर्च न करता.


तीन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे.जगातील कुठल्याच देशाला
 आजपर्यंत कोरोनावर लस किंवा औषध शोधता आले नाही ही सत्य परिस्थिती आहे.


व्यक्तीचे नाव.

डॉ-बिस्वरूप राय चौधरी.

यांचे काय म्हणणे आहे.

1.टेस्ट किट.

तुम्हाला थोडक्या शब्दात सांगायचे झाले
तर कोरोना नावाच्या राक्षसाला गेली तीन महिने तुम्ही तुमच्या सर्व अस्त्र,शस्त्र, तंत्र,मंत्र सर्व आर्थिक ताकद लावून लढत आहात पण तो मरत नाही.

त्याचे कारण त्या राक्षसाचा जीव त्या 
कोरोना टेस्ट किट मध्ये आहे.

तुम्ही टेस्टच करू नका तुम्हाला कधीच कोरोना होणार नाही.

तुम्ही स्वतःला निरोगी समजत असाल तरी तुमची टेस्ट पोजिटिव्ह येऊ शकते.

कारण या टेस्ट किट  सदोष आहेत.

2. मास्क.

मास्क वापरणे हे 
आरोग्यास सर्वांत अहितकारक आहे.
उलट तुम्ही जास्त मास्क वापरला तर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता सर्वात जास्त कारण हळूहळू तुमच्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होऊ लागते.

शरीराला नको असलेला कार्बन डाय ऑक्साईड आणि शरीरातून बाहेर पडणारी दूषित हवा आपण पुन्हा पुन्हा मास्कमुळे परत शरीरात जात असते.

याचा पुरावा म्हणजे
ऑक्सिमिटर.

तुम्ही एक दिवस दिवसभर मास्क वापरा आणि तुमच्या शरीरातील ऑक्सिजन चेक करा आणि एक दिवस न वापरता ऑक्सिजन चेक करा.

हा प्रयोग केल्यावर तुम्ही परत कधी आयुष्यात मास्क वापरणार नाही.

घरात आणि झोपताना चुकूनही मास्क वापरू नका.

घराबाहेर पडताना 
फक्त मास्क लावा.
सरकारी नियम पाळा.

3.सॅनिटायजर.

तुम्ही जर सॅनिटायजर
वापरत असाल तर तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका सर्वात जास्त.

4.पीपीइ किट.

त्वचेला नैसर्गिक वातावरण आणि मोकळी हवा न मिळाल्यामुळे पीपीइ
किट वापरणारी व्यक्ती
आजारी पडण्याची शक्यता सर्वात जास्त.

5.व्हेंटिलेटर-
( कृत्रिम ऑक्सिजन )

मानवीय फुफ्फुसाची
 रचनाच मुळी शुद्ध हवा घेण्यासाठी तयार केली आहे कृत्रिम ऑक्सिजन घेण्यासाठी नाही.

कृत्रिम ऑक्सिजन लावलेल्या पेशंट ची बरे होण्याची आणि जीवंत राहण्याची शक्यता खूपच कमी.

6.लॉक डाऊन.

लॉक डाऊन ही चीनने जगाची केलेली फसवणूक आहे.

 चीनने पूर्ण देश एकही दिवस लॉक डाऊन न ठेवता सर्व जगाला कोरोना उपचाराच्या वस्तू विकल्या.
( लॉक डाऊन हे फक्त 
वुहानसाठीच केले असे दाखवले होते )

लॉक डाऊन हा अघोरी उपाय असून याने फक्त
एकच गोष्ट साध्य होऊ शकते ती म्हणजे
देशाच्या अर्थव्यवस्थेची
बरबादी.

जगात असे काही देश आहेत ज्यांनी लॉकडाऊन केलेले नाही
आणि तेथील लोकही
लॉकडाउन न केल्यामुळे 
त्या प्रमाणात  मेलेले 
नाहीत.

लक्षात ठेवा कोरोनाने
बाधित लोक बरे होणारच आहेत पण पूर्ण देशच आर्थिक बाधित झाला आहे
ही परिस्थिती जास्त गंभीर आहे.

7.रोगाची भीती.

दरवर्षी होणाऱ्या सर्दी,खोकला,ताप या रोगांपेक्षाही हा सामान्य आजार आहे.

मग तुमच्या मनातील भीती वाढविण्यास फक्त प्रसार माध्यमे जबाबदार आहेत.
यावर नक्की विचार करा. शक्य झाले तर कोरोना संपेपर्यंत पेपर
मधील कोरोना संबंधित बातम्या वाचू नका आणि tv वरील कोरोना च्या बातम्या बघू नका.

8.लस

एखादा आजार मेडिकल रॅकेट आहे असा संशय तुम्हाला
कधी यायला पाहिजे.
जेव्हा सर्व जग एखादया रोगावर लस शोधायला सुरवात करेल तेव्हा.

लस बाजारात आली तर ती फुकट मिळू नाहीतर विकत मिळू अजिबात टोचुन घेऊ नका.

कारण तुमच्या शरीराला लसची आता अजिबात गरज नाही त्याचा सर्वात मोठा पुरावा तुम्ही स्वतः तीन महिन्यानंतरही जिवंत आहात त्याचे कारण या रोगाविरुद्ध लढण्याची
 रोगप्रतिकारशक्ती तुमच्या शरीरात तयार झाली आहे.
या उलट तुम्ही लस टोचली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

9.ऍलोपॅथीची औषधे.

काय वाट्टेल ते झाले तरी चालेल पण ऍलोपॅथीची औषधे खाऊ नका त्याचा पुरावा म्हणून आपण एक उदाहरण बघू.

1 लाख लोक ऍडमिट
1000 मृत्यू,
9000 उपचार चालू,
90,000 बरे होऊन घरी.

जरा विचार करा
जगात कुठल्याच देशाकडे औषध नाही तर मग पेशंट ला कुठली औषधे देऊन बरे केले.

जेव्हा बाजारात एखादे नवीन औषध येणार असते त्याची ट्रायल आधी प्राण्यावर करतात त्या नंतर ती ट्रायल माणसांवर करावी लागते.

नवीन औषधाच्या ट्रायल ने माणसे मेली तर कोरोना ने मेली म्हणून जाहीर.

वर बरा झालेल्या
90,000 व्यक्तींचा पुनर्जन्म अशाच ट्रायल मधून झाला आहे.

एखादा माणूस 

चुकीच्या गोळ्या ,औषधांनी मेला

की 
डॉक्टरच्या चुकीच्या उपचाराने

की
आधी असलेल्या आजाराने

तुम्ही ओळखू शकत नाही कारण पोस्टमार्टेम होत नाही.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या
राष्ट्रध्यक्षांनी हायड्रोक्लोरोकविल
गोळ्या वापरण्याचा केलेला प्रताप आणि झालेला परिणाम तुम्हाला माहीत असेलच.

10.
रोग निदान आणि बरे झाल्याचा पुरावा.

जर टेस्ट करून तुम्ही पोजिटिव्ह आहात हे सिद्ध होत असेल तर
टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच तुम्ही बरे झालात असे सिद्ध होईल पण
 रुग्णाची टेस्ट न करताच रुग्णाला घरी सोडले जाते मग पोजिटिव्ह निगेटिव्ह चा प्रश्न येतोच कुठे ?

11.रुग्ण संख्येत वाढ कशामुळे ?

टेस्ट कमी म्हणून पेशंट कमी
आता टेस्ट जास्त म्हणून पेशंट जास्त.

टेस्ट बंद केल्या तर भारत एक दिवसात कोरोना मुक्त होईल.

12.
जगाची फसवणूक.

सुरवातीला या रोगाचा चीनने केलेला प्रचार  आठवा.

भर रस्त्यावर चालता चालता माणसे कोरोनामुळे मेली आणि रस्त्यावर माणसे पडली असे दाखवले

पूर्ण भारत देशात वरीलप्रमाणे असा एकही रुग्ण रस्त्यावर मेला नाही आणि
जेवढा गंभीर हा प्रसार माध्यमांनी दाखविला तशी कुठलीच असामान्य लक्षणे या रोगाची आढळून आली नाहीत.

13.
who आणि आयुष.

Who फक्त ऍलोपॅथी
उपचार पद्धती चा 
आंधळा भक्त आहे.

त्यामुळे आज तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले ऍलोपॅथी
वाले औषध शोधत आहेत. जगातील माणसे मेली तरी चालतील पण who
आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा कुठल्याही देशातील स्थानिक उपचार पद्धती ला का पुढे येऊ देत नाही ते उत्तर तुम्हाला शोधावे लागेल.

कदाचित ही माहिती तुम्हाला सुरवातीला खरी वाटणार नाही
म्हणून डॉ. बिस्वरूप राय चौधरी यांनी जगातील पहिले 
1000 पानांचे पुरावे असलेले पुस्तक लिहिले आहे.

e-बुक फ्री टू डाउनलोड
आहे.
हा पुरावा तुम्हाला जपून ठेवायचा आहे.तुम्ही नक्की डाउनलोड करून ठेवा.

14. आपली अपेक्षा.

वरील माहिती हे फक्त भाषांतर आहे त्यामध्ये एखादे वाक्य चुकीचे असू शकते पण 
डॉ बिस्वरूप राय चौधरी यांचे काय म्हणणे आहे हे खाली 
तुम्हाला लिंक देत आहोत त्यावर खरी आणि ओरिजिनल माहिती मिळू शकते.

तुम्ही या विषयाचा सखोलपणे अभ्यास करा.
माहिती योग्य वाटली तर हा मेसेज पुढे पाठवा.
जर माहिती अयोग्य वाटली तर
सरकारला आपण 
सर्वजण आवाहन करू
की वरील सर्व माहिती सत्य आणि योग्य असेल तर अशा व्यक्तीला पाठिंबा दयावा आणि वरील माहिती खोटी असेल या व्यक्तीवर कारवाई करावी.

15. संशय.

जर ही  भारतातील व्यक्ती खोटे बोलत आहे आणि चुकीची माहिती पसरून जगाची दिशाभूल करीत आहे असे गृहीत धरले तर
यु-ट्यूब आणि फेसबुक सारख्या
आंतरराष्ट्रीय कंपन्या या व्यक्तीच्या माहिती देणारे व्हिडिओ गेले तीन महिने सलग डिलीट का करत 
आहेत ? 
 
ही व्यक्ती असे काय सांगायचा प्रयत्न करत आहे ही माहिती तुम्ही स्वतः विडिओ पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईलच.

हा सर्व खटाटोप करण्याचा उद्देश एवढाच आहे.

तुम्ही कोरोना ची टेस्ट करू नका आणि इतरांनाही करायला सांगू नका.

पूर्ण विषय समजून घेतला तर संपूर्ण मानव जातीचे कल्याण आहे.

जर हा विषय तुम्हाला पटला नाहीतर जास्त मनावर घेऊ नका.
जास्त वेळही घालवू नका.
ताबडतोब तुमच्या घरातील सर्वांच्या कोरोना टेस्ट करून टाका.
चांगल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या आणि लस बाजारात आली की
First day
First lot
टोचुन घ्या आणि
निश्चित व्हा.

मेसेज योग्य वाटला तर पुढे फोरवर्ड करा.

इतर भाषांमध्ये भाषांतर  करण्यासाठी आवाहन.

आपणाला जर मराठी व्यतिरिक्त आणखी कुठली भाषा येत असेल तर तुम्ही या मेसेजचे भाषांतर करून पुढे फॉरवर्ड करावा ही नम्र विनंती.

हा घ्या पुरावा.

2009 ला स्वाइन फ्लू ने असाच आपल्या देशात प्रवेश केला संपूर्ण देशाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले आणि कितीतरी लोकांचा जीव गेला
त्यानंतर लोकसत्ता चे संपादक गिरीश कुबेर यांनी
स्वाइन फ्लू हा जीवघेणा आजार नसून
हे एक मेडिकल रॅकेट होते याचे पुरावे देणारे
युद्ध जिवांचे
 नावाचे पुस्तक लिहिले.

तसेच
आता कोरोना हा जीवघेणा आजार नसून हे एक मेडिकल रॅकेट आहे असे पुराव्यानिशी सिद्ध करणारे 1000 पानांचे पुस्तक लिहिले असून हे पुस्तक फ्री टू डाउनलोड आहे.
तुम्ही हे पुस्तक डाउनलोड करून ठेवा,
त्याचा तुम्हाला पुढच्या पिढीला मेडिकल रॅकेट काय असते हे दाखविण्यासाठी उपयोग होईल.
सोबत दिलेल्या लिंकवर पुस्तक उपलब्ध आहे.

जात,धर्म या पलीकडे विचार करून तुम्हाला आपला देश कोरोनामुक्त व्हावा अशी जर तुमची इच्छा असेल आणि कोरोना चा खरा चेहरा
सगळ्यांसमोर उघड व्हावा अशी तुमची इच्छा असेल आणि त्यासाठी काही करायची इच्छा असेल तर अशा देशभक्त भारतीयांनी सदर मेसेज जास्तीत शेअर करावा ..
कृपया फोन  करू नये.
अधिक माहितीसाठी
खालील लिंकवर माहिती घ्या.
जय हिंद,जय भारत. माहीती संकलन .. महारुद्र तिकुंडे ( माहिती अधिकार कार्यकर्ता ) संस्थापक -अध्यक्ष, युवा राज्य फौडेशन, महाराष्ट्र

For video link
www.biswaroop.com/Corona

Corona Book
www.biswaroop.com/coronabook

For free treatment of infulanza/Covid19
www.biswaroop.com/nice

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....