निवडणुकीचे काम ऎच्छिक असावे - २४ एप्रिल ला मतदान केंद्रावर निवडणुकीचे काम करत असताना ठाण्यातील शाळेत मुख्याधापिका म्हणून काम पाहणाऱ्या वेशाली भाले यांचा मृत्यू झाल्याची घटना सर्वांच्याच काळजाला चटका लावणारी आहे.शाळेतील काम,घरच्या जवाबदाऱ्या यामुळे माणूस पार त्रासून जातो त्यात निवडणुकीचे अतिरिक्त काम त्यामुळे माणसाची घुसमट हि होणारच याचा निवडणूक आयोग कधी विचार करणार? सर्वाना कामावर येण्याची निवडणूक आयोगाने सक्ती करू नये.जे येणार नाहीत त्याच्यावर कारवाहीची भाषा करू नये.निवडणुकीचे काम ऎच्छिक असावे.कारण हे काम अतिशय वेळखाऊ आहे.हातावर १००-१५० रुपये ठेवले हि त्यांची मेहरबानी समजाची प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी चार पाच वाजता घरातून बाहेर पडायचे व सर्व पेट्या सील बंध होऊन त्या निवडणूक आयोगाच्या हवाली करेपर्यंत थांबायचे.यात २४ तास सहज जातात काम करणारयावर किती ताण येत असेल याचू कप्लना निवडणूक आयोगाला कधी होणार.आज या देशात हजारो सुशीषित बेरोजगार तरून नोकरीसाठी वणवण भटकत आहेत,त्यांना प्रशिषण देऊन त्यांची या कामासाठी नेमणूक करावी जेणेकरून शिक्षकंचा त्रास कमी होईल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे
ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...
-
नमस्कार मित्रानो.. प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी रविवारी कळवा गावदेवी मैदान पासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या ...
-
भाषा म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट सम...
-
बायकांना थोडा राग येईल.पण काही ठिकाणी वस्तुस्थिती आहे आमच्या अहिराणी बोली भाषेतील एक कविता पण ' तूच तुझी वैरी ' स्त्री पुरुष स...
-
एक करंजी.. आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडव...
-
आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही...
-
गणपती बाप्पा मोरया लवकरच घरी आणुया घरीच सूरक्षित राहूया त्याचे स्वागत करूया कोरोना कसा पळतो ते पाहूया डोळ्यात आपल्या साठवूया आणि...
-
* गेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी..........* *बंबात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची. *लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी ...
-
प्रशासकीय अधिका-याने ठरविले तर तो काहीही करू शकतो, हे गेले दीड वर्ष ठाणे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणा-या डॉक्टर अश्विनी जोशी यां...
-
shanti sagar water park 9km away from Ambarnath Railway station water park price 350/- per person without food food available is...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा