पोस्ट्स

कुतूहल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मायाजाल

इमेज
                            कार्ड क्लोनिंग कसे होते एटीएम मशीन मध्ये ज्या ठिकाणी डेबिट कार्ड आत टाकले जाते त्या ठिकाणी स्किमर बसविले जातात कार्ड आत टाकताच त्यामागील मॅग्नेटिक स्ट्रिप  स्किमरमध्ये स्कॅन होते एटीएम मशीनवरील की - बोर्डच्या वरील बाजूस चुपा कॅमेरा बसविला जातो. या कॅमेरामध्ये कार्ड धारकाने दाबलेला पिन नंबर सेव्ह होतो स्किमरवर  स्कॅन झालेल्या मॅग्नेटिक स्ट्रिपची भामटे तशाच प्रकारच्या अन्य स्ट्रिपवर प्रिंट आऊट काढतात आणि डुप्लिकेट कार्ड तयार करून त्याचा वापर करतात  सेव्ह झालेला पिन नंबर घेऊन डुप्लिकेट कार्ड वापरेलले जाते अशा च प्रकारे दुकान,हॉटेल, मॉल, कॉफी शॉप मध्ये स्वाईप मशीनद्वारे डेटाचोरी करून डुप्लिकेट कार्ड द्वारे एटीएम सेंटर मधून तुमचे पैसे काढले जातात             सायबर पोलीस सेल म्हणजे काय? २००० साली माहिती-तंत्रज्ञान आयटी कायद्याची निर्मिती झाली.त्याच वर्षी देशभरातल्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन सेल स्थापन करण...

स्वाक्षरीबद्दल बोलू काही....

इमेज
"स्वाक्षरी" म्हणजे सहीबद्दल थोडी माहिती जी व्यक्ती स्वाक्षरी करताना पहिले अक्षर थोडे मोठे काढते ती विलक्षण प्रतिभावंत असते. असे लोक हाती घेतलेले कार्य विलक्षण पद्धतीने पूर्ण करतात. पहिले अक्षर मोठे काढून त्यानंतरची अक्षरे लहान लहान आणि सुंदर असल्यास ती व्यक्ती हळूहळू आपल्या मुक्कामाला पोहोचते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या लोकांना अधिक सुख-सुविधा प्राप्त होतात. जी व्यक्ती किचकट, अधिक गुंतागुतीची स्वाक्षरी करतात ते त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या लोकांना सुखी जीवन मिळणे कठीण असते. परिस्थितीमुळे हे लोक काही जणांना फसवतात देखील. अशा व्यक्तींमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असते, मात्र त्यासाठी प्रयत्न करण्यास या व्यक्ती कमी पडतात. मात्र या व्यक्तींना कुणी दगा देऊ शकत नाही कारण हे चतुर असतात. काही लोकं आपल्या सहीला अर्धवट किंवा तोडून तोडून लिहीतात. हस्ताक्षराचे शब्द हे छोटे असून ते अस्पष्ट देखील असतात. त्यामुळे असे हस्ताक्षर ओळखणे थोडे कठीण होते. असे लोक सहसा धुर्त असतात. हे लोक आपल्या कामाचं सिक्रेट कुणासमोर बोलत नाहीत. कधी कधी हे लोक चुकीच्या रस्त्यांवर जाऊन...

जाणून घ्या

इमेज
शरीरावर जन्मतःच जे छोटे-छोटे काळे ठिपके असतात त्यांना तीळ म्हणतात. या तिळांचा आपल्या स्वभाव आणि भविष्यावर प्रभाव पडत असतो. शास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीरावरील तिळाचे स्थान पाहून जीवनाच्या संबंधी बर्‍याच गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शरीराची लक्षणं पाहून व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगण्याच्या विधीला सामुद्रिक विद्या म्हणतात. सामुद्रिक विद्येनुसर मनुष्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत शरीरावरील तिळांचा वेगवेगळा प्रभाव असतो. कोणत्याही व्यक्तीच्या चेहर्‍यावरील तीळ पाहून त्या व्यक्तीचा आचार-विचार, व्यवहार आणि कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये कसा असेल हे जाणून घेणे शक्य आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तीळाशी संबंधित इतर रोचक गोष्टी... शेयर करा...

शोध वडापावचा

इमेज
     आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी 'वडापाव' खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शो...

काय सांगतात नोटांवरील चित्रे

इमेज
  रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपण पैशाचे अनेक व्यवहार करत असतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री दिवस संपेपर्यंत आपल्याला पैशाचे कुठे ना कुठे काम पडत असते. वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठरावीक पैसे मोजून देतो. हे पैसे देतो म्हणजेच आपण नोटा देतो. पण ज्या नोटांचा व्यवहार आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर करतो, त्यावरील चित्रांचा अर्थ आपल्याला माहिती आहे का. कधी याचा विचारच केला नाही ना, चला तर मग पाहुयात काय सांगतात एक रुपयापासून हजार रुपयांपर्यंतच्या या नोटांवरील चित्रे.

विजांपासून बचाव

इमेज
     पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आकाशात विंजाचा कडकडाट व ढगांचा गडगडाट ! दरवर्षी वीज पडून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान होते. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही, परंतु ती लाखो मेगावॅटची असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.या विजेपासून सुरक्षितता आपण  बाळगली पाहिजे.     काळे ढग दाटीवाटीने आकाशात जमा झाले की समजावे आता हमखास वीज कडाडणार आहे अशा वेळी आपण काळजीपुर्वक ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे तुम्ही अशावेळी बाहेर असाल तर प्रथम स्वतःला सुरक्षित करा तुम्ही जर घरांत असाल तर कुठलेही विद्युत उपकरण हाताळू नका किंवा वापरू नका. नळाचे कुठलेही काम करू नका. दारे व खिडक्यांपासून दूर रहा विजेपासून वाहणारा प्रवाह तारांमधूनः केबल मधून तसेच पाईप मधून वाहून तुमच्या शरीराला इजा पोहचवू शकतो. झाडाखाली चुकूनही उभे राहू नका हातात छत्री असेल तर बंद करुन दूर टाकून द्या मोकळ्या मैदानात झाडापासून दूर उभे रहा एखादी लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळपास ठेवू नका वीज लगेच त्याच्याकडे आकृष्ट होते. घरावर वीज पडू नये म्हणुन  जुन्याकाळी विजा...

आता पोलिओ इंजेक्शन

इमेज
देश पोलिओमुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ ला जाहीर केले. त्यानंतर पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्णांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने पोलिओ लसीकरणात बदल केले आहेत. आता पी १ आणि पी ३ च्या विषाणूंसाठी बालकांना पोलिओ इंजेक्शन (आय.पी.व्ही) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. २५ एप्रिलपासून देशभरात ही लसीकरण पद्धत सुरु करण्यात आली आहे. बालकांना मुखावाटे देणाऱ्या पोलिओ लसीच्या पहिल्या व तिसऱ्या डोसाबरोबर पोलिओ इंजेक्शन ही लस देण्यात येणार आहे. ही लस ०.१ मी.ली उजव्या दंडावर इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे  त्यामुळे बालकांना पोलिओ रोगापासून दुहेरी संरक्षण मिळणार आहे. या दोन्ही लसी एकत्रितपणे पोलिओ रोगाचा पुर्न:उद्भव आणि पुर्न: संसर्ग रोखता येतील. पोलिओ हा आजार पी १, पी २ आणि पी ३ या तीन विषाणूंमुळे होतो. तीन वर्षांत देशात एकही पोलिओचा नवीन रुग्ण आढळून न आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देशाला ‘पोलिओमुक्त घोषित’ केले.

तहान लागल्यावर

इमेज
"तहान लागल्यावर विहीर खणायची" हे  जेवढं मूर्खपणाचं लक्षण आहे, तेवढाच मूर्खपणा आपण एप्रिल महिना सुरु झाल्यावरच जे "पाणी वाचवा" ओरडतो, त्यात ही आहे. पाणी हे काय फक्त एप्रिल लागल्यावर जपून वापरण्यासाठी असतं का ? "पाणी जपून वापरा" ही मोहीम आपण वर्षभर का राबवू शकत नाही ?कुणीतरी म्हटलेलंच आहे कि "पुढचं युद्ध तेल आणि पाण्यासाठी होईल" ते आता खरं होईल कि काय असं वाटायला लागलंय.केवळ आज तुमच्या घरात बादलीभर पाणी आहे म्हणून एखादा तुमचा मुडदा पाडून, ते पाणी घेऊन जाईल अशी परिस्थिती खरंच येऊ शकते.पाच-सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह करून कुठचा मौर्य जन्माला घातला, आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बास झाला. त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात (Water Management and Water Conservation) हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं Compulsion असायला हवं.     आज इजराइल सारख्या देशात आपल्या १० टक्के पाऊस पडतो तरीही तिथे नंदनवन फ...

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायलास

इमेज

हे कसे शक्य

इमेज
   स्वत:च्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पै आणि पै साठवण्यापासून स्वस्त घरासाठी दूरवर जाण्यापर्यंतचे अनेक प्रयत्न सर्वसामान्य माणूस करत असतो.  त्याचा हा गुण लक्षात घेऊन बांधकाम व्यवसायिक भुलविणा-या योजना अधूनमधून आणतात पुण्यात सध्या वादाच्या भोव-यात अडकलेल्या स्वस्त घराच्या योजनेतून याचीच प्रचीती येत आहे. मेपल समूहाने पाच लाखात 3 खोल्याचे वन बीएचके घर देण्याची ही योजना जाहीर केली आहे.आणि  अनेकांच्या भुवया उंचावल्या.  महानगरामध्ये घरांचे दर गगनाला भिडले असतांना पुण्यात पाच लाखांत घर कसे शक्य आहे.

एक नविन पत्रकारिता

इमेज
    'कन्हैय्याला मनसेचे कवच' अशी निराधार बातमी देणाऱ्या जय महाराष्ट्र वाहिनीचा खोटेपणा उघड झाला. वृत्तवाहिनीने आज बेधडक पणे आणि वस्तुस्थितीचा कोणताही आधार नसताना'महाराष्ट्रात कन्हैय्याला राज ठाकरे समर्थन देणार, अशी बातमी चालवली आणि एकूणच राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला.जय महाराष्ट्र' हा शब्द उच्चारला किंवा ऐकला तरी मराठी माणूस काही क्षण का होईना रोमांचित होतो. अशी ताकद या शब्दात आहे.पण 'जय महाराष्ट्र' याच नावाने चालणाऱ्या वाहिनीने या शब्दाला आज बट्टा लावला.राजसाहेबांवर टीका केली की टीआरपी मिळतो हे गणित माहित असल्यामुळे टीआरपी कमी झाला की कर राजसाहेबांवर टीका हा माध्यमांचा खाक्या आहे. पण आज जय महाराष्ट्रने तर यांवर कडी केली.साहेबांनी न केलेलं विधान आणि न मांडलेली भूमिका चॅनेलवर मांडून टाकली.कोण कुठला कन्हैय्या त्याला मनसेचं कवच म्हणे.अहो जिथे आमचा नेता एका बाजूला मराठवाड्यातल्या उन्हात मराठी तरुणांच्या हक्कांसाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळच्या केसेसकरता न्यायालयात हजर राहतोय आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्तांकरता जलसंधारणाचे प्रकल्प रा...

सुट्टयांमध्ये काय कराल

इमेज
   सुट्टयांमध्ये टाइमपास म्हणजे फेसबुकवर वेळ घालवणे. याच जोडीला आपण अशा काही गोष्टी करु शकतो,ज्यामुळे आपल्याला भविष्यात आपल्या करिअरला त्याचा फायदा होऊ शकतो.यासाठी तुम्हाला कुठल्याही वक॑शाॅपला जाण्याची गरज नाही. ब्लॉगर.कॉम -आपल्या मनातील भावना,वाचनात येणा-या चांगल्या गोष्टी आपल्या आवडीच्या गोष्टी लिहून ठेवाव्याशा वाटतात.तर तुम्ही या वेबसाईटवर ब्लॉग तयार करू शकता. त्या ब्लॉगची डिझाइन आणि त्यातले आटि॑कलही सेट करू शकता.ही फ्री वेबसाईट आहे आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना पोहोचवयाचा असेल, तर गुगलने अॅडसेन्स असा प्रोग्राम काढला आहे ज्यात तुम्ही प्रत्येक महिन्याला काही ठराविक रक्कम गुगला देऊन तुमच्या ब्लॉगला जास्तीत जास्त पोहचवू शकता. फेसबुकवर पेज - फेसबुकवर तासन्तास वेळ घालवित असतांना आपण आपल्या आवडीच्या विषयावर ऐखादं फेसबुकवर पेज तयार करून त्यावर जास्तीत जास्त लाइक्स आणि कमेंटस मिळवू शकता एखाद्या विषयावर अधिक संवाद घडवून आणला जाऊ शकतो. टि्वटर - आपले विचार थोडक्या शब्दात लोकांना पोहोचवयाचे असल्यास याचा वापर करू शकतो फाॅलोअस॑ मिळवू शकतो तसेच त्यांच्याशी  संवाद साधू...

आठवले का ते क्षण

इमेज

आणि तेव्हा पुरुषाचा बाप होतो

इमेज
मन तुझे झालेबापमाणुसबायको "गोड बातमी" सांगते ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी येतेतेव्हा पुरुषाचा बाप होतो... नर्स ने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो.... बायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिल्लाला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात व्यतीत होउ लागतात,तेव्हा पुरुषाचा बाप होतो... मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके नीरस वाटून संध्याकाळीपावलांना घराची ओढ लागते,तेव्हा पुरुषाचा बाप होतो... "लाईन कोण लावणार" म्हणत सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून तासंतास इमानदारीत उभा रहतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो... ज्याला उठवताना गजर हात टेकतात तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो... खऱ्या आयुष्यात एका झापडित कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरोबरच्याखोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो... स्वतः कमीजास्त शिकला असला तरी पोराला ...

आणि पहिली रेल्वे धावू लागली...

इमेज
पहिली रेल्वे मुबई ते ठाणे धावू लागली !! १६ एप्रिल १८५३ जगातील पहिली रेल्वे इंग्लंडमध्ये १८२५ च्या सुमारास धावल्यानंतर इ.स. १८४४ मध्ये हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव जगन्नाथ शंकरशेठ यांनी ब्रिटीशांकडे मांडला. ३१ ऑक्टोबर १८५० रोजी शीव येथे पहिली कुदळ मारून रेल्वेच्या बांधकामाला प्रारंभ झाला. जवजवळ४५ लाख रुपये खर्च करून मुंबई-कल्यामपर् यंतचा रेल्वेमार्ग सुरू करण्याचे पूर्ण श्रेय लॉर्ड डलहौसीला दिले जाते ते चुकीचे आहे , कारण त्यासाठी फार मोठे कष्ट नानांनीच घेतले आहेत. वाद हे त्या काळीही होते. मीटर गेज रेल्वे असावी की ब्रॉड गेज यावर तेव्हा वाद झाला. १५ ऑगस्ट १८५४ रोजी कलकत्त्याला, ३ फेब्रुवारी १८५५ रोजी राणीगंज असा रेल्वे प्रवास सुरूझाला. तथापि १६ एप्रिल १८५३ रोजी हिंदुस्थानातील पहिली रेल्वे मुंबईत धावली. लोकांनी या पहिल्या रेल्वेचे स्वागत कसे केले हे ऐकल्यावर आजच्या पिढीलानक्कीच आश्चर्य वाटते. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या शुभदिनी मोठमोठे साहेब , नेटिव्ह उपस्थित होते. १८ डबे आणि ...