पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रद्धा आणि त्या मागचे रहस्य......

🍋🎋लिंबू मिरची🎋🍋 श्रद्धा आणि त्या मागचे रहस्य...... लिंबू मिरची बांधणे ही प्रथा तुम्हाला अंधश्रद्धा जरी वाटत असली तरी ती अंधश्रद्धा न म्हणता काल बाह्य प्रथोमोपचार उपाय म्हणू शकता. कारण ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक चालत किवा बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिबवा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत कि तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणार्या वाटसरूना तो लगेच मिळेल . पण हे का? असा प्रश्न आता तुम्हाला हि पडला असेल? ह्याचे उत्तर असे आहे कि मैलो मैली चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्या मुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते. त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे. जर साप चावला असताना मिरची तिकठ लागली तर साप बिन