पोस्ट्स

समज गैरसमज लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रश्न आणि उत्तर

इमेज

शो मस्ट गो ऑन...

इमेज
 मुंबई ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते.भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बॅंक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. अनेक कम्पन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक येतात.     मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केन्द्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.अशी ही आमची मुंबई आमच्या मुंबईला मायावि नगरी सुध्दा म्हटले जाते....

उष्माघात

उष्माघात... उन्हामुळे मृत्यू का होतो? दिल्लीपासून आंध्रापर्यंत... शेकडो लोक उष्माघाताने मरत आहेत. आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? 👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात 👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे. 👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं 👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं. 👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!) 👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात. 👉 रक्तातलं पाणी कमी झा...

एक किस्सा

माझे मित्र रविंद् सरांनी सांगितलेला एक किस्सा काल एका मित्राने घरी बोलावले होते.सत्यनारायणाची महापुजा होती त्याच्याकडे.म्हटलं..ठीक आहे..तुझी इच्छाच आहे तर तो शिरा खायला येतो.मला खुप आवडतो..गेलो..! तो मित्र आणि त्याची बायको पुजेला बसले होते.भटजी साधू वाण्याची कथा सांगत होते.तो मित्र पुजा सुरु असतानाच मंडप-लाईट-डेकोरेटर्सना आवश्यक सुचना करत होता..! आल्या-गेल्या पाहुण्यांची विचारपुस करत होता..! अधेमधे भटजींनी सांगितलेल्या सुचना ऐकत होता..! अशीच पुजा संपली..आरती झाली.! मी मित्राला विचारलं,“तु पुजा ऐकत नव्हतास.. आजूबाजूचे कोणीही लक्ष देवून ऐकत नव्हते..मग हे थोतांड कशासाठी..? तो म्हटला,अरे वेड्या..सत्यनारायण निव्वळ बहाणा असतो रे..लोकांना घरी बोलावण्याचा..केवळ एक निमित्त..हे आमंत्रण सहसा लोक टाळत नाहीत.. म्हणुन..! म्हटलं,अरे कोपेल ना तुझ्यावर तो अशाने..! म्हटला,अरे सतरा वर्ष झाली..हे करतोय..पुजा एकदाही ऐकली नाही..आणि कोपही झाला नाही..! सत्यनारायणापुढे मी हात जोडले नव्हते..पण या मित्राला मात्र साष्टांग लोटांगण घातले..!!

चचे॑त कसे राहावे

इमेज
    शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा साईबाबा आणि साई भक्तांना लक्ष्य केले असून. पूजेस 'अपात्र' असलेल्या साईबाबांची पूजा केल्यानेच महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती उद्भवली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करुन आपले हसू करुन घेतले आहे.  शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद पुन्हा चर्चेत आले आहेत. यांना कोण समजून सांगणार की पूजा आरत्या मिरवणुका काढून काही होत नाही. जे वाईट कृत्य कराल ते याच जन्मात फ़ेडावे लागते. यात देव सुद्धा काही करू शकत नाही. आमच्या स्वार्थी वृत्तीने निसर्ग लुटून खाल्ला आता निसर्ग आम्हाला आमची जागा दाखवेल. हा दुष्काळ कुंभमेळ्या मुळे पडला.कुंभमेळ्यात करोडो रुपये खर्च झाले.ते जर दुष्काळ रुपये त्या शेतकऱ्यांना वाटले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या.आणि लाखो लीटर पाणी हे त्या कुंभमेळ्यात वाया गेल ते पाणी मराठवाड्यातील जनता पिली असती....   आत्ता खरी गरज आहे ती सर्व बाबा महात्मा साधु संत यांनी त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्याची कारण आश्रमात /मठात बसुन गप्पा करून काही साध्य होणार नाही सर्व बाबांनी व त्यांच्या लाडक्या भक्तानी दुष्काळाची ...

शोभेल असे काम करा

वेस्टइंडिज च्या महिला संघाने विश्वचषक जिंकला,भारतातल्या महिला मंदीरात प्रवेशासाठी भांडतात शनी महाराजांच्या चौथऱ्यावर चढण्याचा हट्ट धरण्यापेक्षा....... इतर  अनेक विषय आहेत त्या बद्दल लढा आंदोलने करा  स्त्रीभृण हत्या' थांबवण्यासाठी आंदोलन करा...    दारु बंदी करण्यासाठी आंदोलन करा...नापीक व दुष्काळी परीस्थीती मुळे ज्या महीला शेतकरयाचे कुंकू पुसले जाते त्यांचे कुंकू वाचविण्याचा प्रयत्न करा... आज ही खेड्यातील बरयाच महीला ह्या अज्ञानी व अप्रगत आहेत. त्यांच्या साठी सावित्री बनून महीला सक्षमीकरण करण्यासाठी शासना कडे हट्ट धरा....धर्मातल्या,चांगल्या परंपरा जपण्याचा हट्ट धरा.... खरचं देव जर महीलांना दर्शन नाकारत असेल तर अशा देवांच्या नादांला लागतातच कशाला...???? हट्ट धरायचाच असेल तर'राजमाता जिजाऊच्या' व सावित्री आई च्या समाधीच दर्शन घ्या...     जिजाऊ आणि सावित्री बाई जर शनी महाराजांच्या चौथऱ्याचा हट्ट धरत बसल्या असत्या तर शिवछत्रपतींचे 'स्वराज्य' कधीच घडले नसते. व स्त्री शिक्षण पण झाले नसते. उपकार आहे त्या सावित्री माईचे तुम्हावर हे विसरू नका........

यश मिळालं.... मिळेल

         काल जे शनिशिंगनापुरच्या अभूतपूर्व लढ्याला यश मिळालं...आणि ज्या लढ्यासाठी तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं...आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या न्यायालयीन लढाईतून हा संवैधानिक विजय प्राप्त झाला आहे. ही लढाई होती समान अधिकाराची...लढाई होती स्त्री-पुरुष विषमता नष्ट करण्याची...लढाई होती धर्माच्याच नावावर चालणाऱ्या अधार्मिक चुकीच्या प्रथा नष्ट करण्याची...    आता गम्मत अशी आहे की..   जे तथाकथित संस्कृतीरक्षक या लढाईला कडाडून...चवताळून...अरेरावीची भाषा वापरून...मिडियात असो...वा सोशल मिडियात असो...आक्रमकपणे विरोध करत होते...आज मात्र तेच 'पहा आमचा हिंदू धर्म कसा लवचिक आहे...सुधारनावादी आहे...सहिष्णु आहे...' या आणि अशा बाता मारताना दिसत आहेत...   ज्या-ज्या वेळी मन्दिर प्रवेशाचा मुद्दा निघायचा...त्या त्या वेळी या हिंदू संस्कृति रक्षकांना मात्र काळजी मुस्लिम स्त्रियांच्या मश्जिद प्रवेशाची असायची...'त्यांच्यासाठी आधी लढा...'असा उदार(?) हेतु त्यांचा असायचा... स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार समजाणाऱ्या लोकांना आ...

वाचून विचार करा

इमेज
प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला .त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.

तिरूपती बालाजी मंदिर

इमेज
तिरुपती भगवान व्यंकटेश्वर मूर्तीच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसाव्यात तिरुमला व्यंकटेश्वर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर आंध्रप्रदेशातील तिरुमला पर्वत रांगामध्ये वसलेले आहे. हे मंदिर भारतात सर्वात प्राचीन आणि श्रीमंत मदिर रुपात ओळखले जाते. या मंदिराशी संबंधित विविध मान्यता असून यामधील काही खास गोष्टींची आज आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत. या गोष्टी तुम्हाला कदाचित पटणार नाहीत पंरतु बालाजीचे भक्त या गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवतात... मान्यता नंबर 1. या मंदिरात भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर असलेले केस खरे आहेत. असे मानले जाते की, या केसांचा कधीही गुंता होत नाही आणि हे नेहमी मुलायम राहतात. मान्यता नंबर 2. व्यंकटेश्वर बालाजी मूर्तीचा मागील भाग नेहमी ओलसर राहतो. ध्यानपूर्वक कान लावून ऐकल्यास समुद्राचा आवाज ऐकू येतो. मान्यता नंबर 3 मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छडी आहे. असे मानले जाते की, या छडीचा उपयोग देवाच्या बाल रुपाला मारण्यासाठी केला गेला होता. तेव्हा त्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. यामुळे बालाजीच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरु झाली. मान्यता नंब...

ब्लड डोनेशन

👉🏿ब्लड डोनेशन में दूसरों के साथ अपना फायदा भी👇🏽 ब्लड डोनेशन को लेकर सरकार की नीति स्पष्ट न होने के चलते बहुत से लोगों के मन में ब्लड डोनेशन को लेकर दुविधा बनी रहती है। ब्लड डोनेट करना क्यों जरूरी है और जरूरत पड़ने पर क्या करें, बता रहे हैं  मित्र: क्यों है जरूरी - 👉🏿ब्लड डोनेट कर एक शख्स दूसरे शख्स की जान बचा सकता है। - 👉🏿ब्लड का किसी भी प्रकार से उत्पादन नहीं किया जा सकता और न ही इसका कोई विकल्प है। -👉🏿 देश में हर साल लगभग 250 सीसी की 4 करोड़ यूनिट ब्लड की जरूरत पड़ती है। सिर्फ 5,00,000 यूनिट ब्लड ही मुहैया हो पाता है। 👉🏿- हमारे शरीर में कुल वजन का 7% हिस्सा खून होता है। 👉🏿- आंकड़ों के मुताबिक 25 प्रतिशत से अधिक लोगों को अपने जीवन में खून की जरूरत पड़ती है। क्या हैं फायदे 👉🏿- ब्लड डोनेशन से हार्ट अटैक की आशंका कम हो जाती है। डॉक्टर्स का मानना है कि डोनेशन से खून पतला होता है, जो कि हृदय के लिए अच्छा होता है। 👉🏿- एक नई रिसर्च के मुताबिक नियमित ब्लड डोनेट करने से कैंसर व दूसरी बीमारियों के होने का खतरा भी कम हो जाता है, क्योंकि यह शरीर में मौज...

श्रद्धा आणि त्या मागचे रहस्य......

🍋🎋लिंबू मिरची🎋🍋 श्रद्धा आणि त्या मागचे रहस्य...... लिंबू मिरची बांधणे ही प्रथा तुम्हाला अंधश्रद्धा जरी वाटत असली तरी ती अंधश्रद्धा न म्हणता काल बाह्य प्रथोमोपचार उपाय म्हणू शकता. कारण ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक चालत किवा बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिबवा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत कि तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणार्या वाटसरूना तो लगेच मिळेल . पण हे का? असा प्रश्न आता तुम्हाला हि पडला असेल? ह्याचे उत्तर असे आहे कि मैलो मैली चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्या मुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते. त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे. जर साप चावला असताना मिरची तिकठ लागली तर साप बिन...

अंधश्रद्धेच्या आहारी

इमेज
  अंधश्रद्धेच्या आहारी जात मुंबईतील मुलीशी जमलेले लग्न मोडून पुन्हा गावात जाऊन अल्पवयीन विद्यार्थिनीशी विवाह करण्याचा एका सोने व्यापार् ‍ याचा डाव अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे . मात्र आता या व्यापार् ‍ याने तिसर् ‍ या मुलीशी लग्नाचा घाट घातल्याची माहिती हाती आल्याने याविरोधात आपण दंड थोपटणार असल्याचे समितीच्या वंदना शिंदे यांनी सांगितले . भांडुप येथे राहणार् ‍ या आणि वांद्रे येथे सोन्याचे दुकान असणार् ‍ या एका सराफाने मुंबईतील एका मुलीशी विवाहाची बोलणी सुरू केली होती . मात्र अंधश्रद्धेच्या अधीन गेलेल्या त्याच्या आईवडिलांनी दोघांची कुंडली एका मांत्रिकाला दाखविली . त्यात त्यांचे ‘ गुण ’ जुळत नसल्याचे मांत्रिकाने सांगताच जमत आलेले लग्न व्यापार् ‍ याने मोडले . म्हसवडजवळील रांजनी हे या व्यापार् ‍ याचे गाव आहे . आता या व्यापार् ‍ याने आणि त्याच्या आईवडिलांनी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील धुळदेव येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी विव...

मी शोध घेतोय …..

इमेज
         मी आस्तिक का   नास्तिक .. ?      जिथे थोथांड नाही , जिथे कर्मकांड नाहीत , जिथे दक्षिणेच्या रूपातील खंडणीची सक्ती नाही आणि जिथे मन प्रसन्न करणारे वातावरण आहे , अशा धार्मिक स्थळी मी इतरांबरोबर आपसूक नतमस्तक होतो . अशा स्थळांवर जाणे मला आवडते . मला काही कोणाची त्यासाठी जबरदस्ती नसते , पण ते आपोआप घडते . याचा अर्थ मी पूर्णपणे नास्तिक नाही ..!     जिथे कर्मकांड सुरु असतात .. जिथे अमुकच कपडे घाला , अशी सक्ती असते .. बेल्ट काढा .. फक्त लुंगी लावा . अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आज्ञा असतात , जिथे दर्शनासाठी सर्वसामान्य भाविकांच्यासाठी वेगळ्या रांगा आणि श्रीमंत   भाविकांसाठी विशेष सोय असते , तिथे मी सरळ बाहेर उभा राहतो . दर्शन घेत नाही . तिथे बहुदा मी नास्तिक ठरतो .    माझ्या घरी सकाळी   लावलेल्या अगरबत्तीचा सुवास घरातील वातावरण प्रसन्न करतो , हे देखील खरं आहे . मी शोध घेतोय …..   ...