पोस्ट्स

'सुपरफूड्स' लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फास्टफूड की सुपरफूड्स ...

इमेज
     'सुपरफूड्स' हा शब्द ऐकल्यावर कदाचित वाटेल की हे अन्नपदार्थ आपल्याला सहजपणे उपलब्ध होतील का? आपल्याला परवडतील का? आपल्या जवळपासच्या दुकानामध्ये हे मिळतील का? पण अशी कोणतीही शंका तुमच्या मनात असेल तर ती तुम्ही लगेच काढून टाका काजू बदाम,अक्रोड म्हणजे सुपरफूड्स नव्हे असे अन्नपदार्थ जे आपण पिढयानपिढया खात आलो आहोत.आपल्याच परिसरात सहजपणे पिकणारे, वाढणारे धान्य,कडधान्य,फळे,भाज्या म्हणजेच सुपरफूड्स.     वजन वाढविण्यासाठी आहारामध्ये कायम प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळत असतात. त्यामुळे दूध, पनीर या पदार्थांचा आहार समावेश करायला हवा. त्यासोबतच शेंगा आणि डाळींचाही आहार समावेश करावा.ज्या पदार्थांमधून शरीराला कार्बोहायड्रेट मिळतात त्या पदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करावं. गहू, ब्राऊन राईस, धान्य यामधून शरीराला मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. त्यासोबतच ताजी फळं, बटाटे, सुकामेवा आणि आंबा यांच्यामुळेदेखील कार्बोहायड्रेट्स वाढण्यास मदत होते.ज्या पदार्थांमध्ये स्निग्ध पदार...

चला Cold Drinks बंद करूया.

शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो. ताकात विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते. ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . . १) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. २) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. ३) दह्याचे पा...

शरीराला_आवश्यक_खनिजं

शरीराला_आवश्यक_खनिजं Minerals we need➖ ▪ कॅल्शिअम कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. ▪ लोह कशात असतं? खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी कमतरतेमुळे काय होतं? शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो. कार्य काय असतं? शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. ▪ सोडिअम कशात असतं? मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं कमतरतेमुळे काय होतं? रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे. कार्य काय असतं? शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो. ▪ आयोडिन कशात असतं? शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण. कमतरतेमुळे काय होतं? थायरॉइडची सम...