सलाम तुमच्या कार्यक्रमाला

मराठवाड्यात 365 कि. मी. नदीचा गाळ काढणे, पात्र रुंदी करण अवघ्या सहा
महिन्यात केले.
खर्च 2 कोटी 50 लाख लोकसहभागातून .
हेच काम सरकारने केले असते तर
कालावधी 2 वर्षे , खर्च - 25 कोटी आला असता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...