एका तलावाची गोष्ट

  उन्हाळ्याच्या झळांनी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सगळेच हैराण झालेले असताना संजय गांधी अभयारण्यांच्या येऊर ठाणे येथील जंगलात जनावरांच्या  पाण्यासाठी बांधलेला एक तलाव गायब झाला आहे. 2012-13 साली त्याचे नूतनीकरण झाले होते. वन खात्याच्या नियमानुसार जंगलात कोणत्याही प्रकारे भराव टाकण्याला बंदी आहे असे असतानाही 30 ते 40 फूट खोलीचा तलाव बुजवून टाकला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...