हा सर्व फळांचा ऋतू आहे. म्हणजेच आंबा ,जांबुळ , सिताफळ इत्यादि . माझी सर्वांना विनंती आहे की या फळांचा जेंव्हा तुम्ही आस्वाद घ्याल व उरलेले बी कुठेही इतरत्र न टाकता, या बिया स्वच्छ करुन आणि एका प्लास्टिक बॅग मध्ये ठेवा व ती तुमच्या कार (Car) किंवा गाडीमध्ये ठेवा . बरेच लोक या उन्हाळी सुट्टी मध्ये पर्यटनाला जातात. तुम्ही ही गेलाच आणि प्रवासा दरम्यान जर तुम्हाला ओसाड जागा पहावयास मिळाली तर या बिया तुम्ही त्या ठिकाणी टाकून दया.असे केल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या बिया रुजल्या जातील व त्या बियाची नविन रोप तयार होईल.
अशा पद्धतीने आपल्या सर्वांकडून एका जरी रोपाच ( बियाचे) रूपांतर झाडामध्ये झाले तर आपले Mission पूर्ण होईल .असे प्रयोग खुप वर्षापासून सातारा आणि रत्नागिरी भागामध्ये सुरू आहेत.
याप्रकारे बाकी अनेक जिल्ह्यांमध्ये अशा कल्पना लोकांच्या पर्यंत पोहचवुन लोकांना जागृत केल जात आहे आणि कित्येक लोक या मिशन मध्ये सामील ही झाले आहेत....
माझी सर्वाना विनंती आहे व सांगण्यास उत्स्तुकता ही वाटते की आपणही या Mission मध्ये सामील होऊ आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला एका नव्या हिरवळ जगाच. दर्शन घडवू .
एक विनंती आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे
ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...
-
भाषा म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट सम...
-
एक करंजी.. आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडव...
-
गणपती बाप्पा मोरया लवकरच घरी आणुया घरीच सूरक्षित राहूया त्याचे स्वागत करूया कोरोना कसा पळतो ते पाहूया डोळ्यात आपल्या साठवूया आणि...
-
आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही...
-
नमस्कार मित्रानो.. प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी रविवारी कळवा गावदेवी मैदान पासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या ...
-
बायकांना थोडा राग येईल.पण काही ठिकाणी वस्तुस्थिती आहे आमच्या अहिराणी बोली भाषेतील एक कविता पण ' तूच तुझी वैरी ' स्त्री पुरुष स...
-
प्रशासकीय अधिका-याने ठरविले तर तो काहीही करू शकतो, हे गेले दीड वर्ष ठाणे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणा-या डॉक्टर अश्विनी जोशी यां...
-
* गेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी..........* *बंबात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची. *लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी ...
-
खूप छान जुगलबंदी आहे इथे रंगली कविता आणि चारोळींची होतात इथे जबरदस्त दंगली काहीजण अप्रतीम शब्दांनी एकमेकांनासोबत नडली काहींना रविवारी दे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा