भूतकाळात डोकावताना...

‘करोना’नं केलेली दीर्घकाळची टाळेबंदी आणि संचारबंदी ही बहुतेकांच्या आयुष्यातली पहिलीच घटना असली तरी वेगळ्या प्रकारच्या संकटांना, भीतीला किंवा वेगळ्या प्रकारच्या टाळेबंदीला आधीच्या पिढीने तोंड दिलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भारत-पाक आणि भारत-चीन युद्धाच्या प्रसंगी अनेकांनी संचारबंदी, ब्लॅकआउट अनुभवले आहेत. तर पूर, भूकंप इतकंच नव्हे तर प्लेगसारख्या साथीनं अनेक गोष्टी दाखवल्या आणि शिकवल्यादेखील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....