भूतकाळात डोकावताना...
‘करोना’नं केलेली दीर्घकाळची टाळेबंदी आणि संचारबंदी ही बहुतेकांच्या आयुष्यातली पहिलीच घटना असली तरी वेगळ्या प्रकारच्या संकटांना, भीतीला किंवा वेगळ्या प्रकारच्या टाळेबंदीला आधीच्या पिढीने तोंड दिलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भारत-पाक आणि भारत-चीन युद्धाच्या प्रसंगी अनेकांनी संचारबंदी, ब्लॅकआउट अनुभवले आहेत. तर पूर, भूकंप इतकंच नव्हे तर प्लेगसारख्या साथीनं अनेक गोष्टी दाखवल्या आणि शिकवल्यादेखील.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे
ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा