काय चाललंय शिवरायांच्या ह्या महाराष्ट्रात..?? रोज नवीन नवनवीन घोषणा, कोण म्हणत वंदे मातरमला राष्ट्रगीत करा तर कोण म्हणत भगवा राष्ट्रध्वज करा..??? महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले रोज काही ना काही ऐकायला येत आहे...
दुष्काळानं, पाणीटंचाईनं माणसं-जनावरं मरायला लागलीत. नेत्यांना तोंडाच्या वाफा सोडायला काय जातेय?
दुष्काळानं, पाणीटंचाईनं माणसं-जनावरं मरायला लागलीत. नेत्यांना तोंडाच्या वाफा सोडायला काय जातेय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा