शेवटी खेळ आहे..

भारतीय खेळाडुंचे सेमीफायनल पर्यंत पोहचल्याबद्दल आणि संपुर्ण टुर्नामेंट मध्ये उत्क्रुष्ट प्रदर्शन केल्याबद्दल खुप खुप अभिनंदन...!!शेवटी खेळ आहे.. एकाचा विजय तर एकाचा पराभव हा निश्चित असतो..सेमीफायनल पर्यंत पोहचुन
उत्क्रुष्ट खेळ दाखविल्याबद्दल
भारतीय संघाचे  कौतुक..!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

आमची बोली भाषा - अहिराणी