Whats app संदेश

.गरमी मुळे त्रस्त, झालेल्या एका व्यक्तीने,सुर्यालाच एक whats app संदेश केला .
   प्रिय सुर्य महाराज, तुम्ही वाढवलेला  Brightness कमी करा...खुप ञास होतोय
सुर्याकडून लगेच reply आला.Setting मधे जा, प्रदुषण कमी करा, जाहिराती फलक लावणे बंद करा त्यापेक्षा झाडे लावा. ती जगवा मोठी करा लगेच  कार्बन डायआॅक्साईड कमी होईल त्यामुळे वातावरण शुद्घ होईल राजकारण करणारे सर्वच नेत्यांना सांगा तुम्ही कोणत्या गोष्टी च राजकारण करताय यांचे भान ठेवा म्हणजे वातावरण शांत व थंड राहिल.
     
     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....