कधी सुधारणार.....

चार दिवसात आतंकवाद्यांनी 10/12 सैनिकांना ठार मारले,,, नक्षलवाद्यांनी 26 crpf जवानांना ठार मारले,,, यांची आम्हाला अजिबात चिंता नाही,,,
,
,पण आमच्यासह सारा देश कटप्पाने बाहुबलीला का मारले यासाठी तडफडतोय,,

,आम्ही कधी सुधारणार कुणास ठाऊक,,,??

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...