कधी सुधारणार.....

चार दिवसात आतंकवाद्यांनी 10/12 सैनिकांना ठार मारले,,, नक्षलवाद्यांनी 26 crpf जवानांना ठार मारले,,, यांची आम्हाला अजिबात चिंता नाही,,,
,
,पण आमच्यासह सारा देश कटप्पाने बाहुबलीला का मारले यासाठी तडफडतोय,,

,आम्ही कधी सुधारणार कुणास ठाऊक,,,??

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

शांती सागर वॉटर रिसोर्ट अंबरनाथ एन्ट्री फी फक्त ३५०/ - रुपये

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५