कधी सुधारणार.....

चार दिवसात आतंकवाद्यांनी 10/12 सैनिकांना ठार मारले,,, नक्षलवाद्यांनी 26 crpf जवानांना ठार मारले,,, यांची आम्हाला अजिबात चिंता नाही,,,
,
,पण आमच्यासह सारा देश कटप्पाने बाहुबलीला का मारले यासाठी तडफडतोय,,

,आम्ही कधी सुधारणार कुणास ठाऊक,,,??

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

आमची बोली भाषा - अहिराणी