गुरुपौर्णिमा

                                                                        गुरुपौर्णिमा

आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा! या दिवशी व्यास-पूजा करण्याची प्रथा आहे.गुरूपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून मानले जाते.सर्व ज्ञानाचा उगम हा व्यासांपासून होतो,अशी भारतीयांची धारणा आहे.त्यामुळे या दिवशी ज्ञानदाता गुरुला वंदन करुन त्यांच्याबद्दलची आदराची भावना व्यक्त केली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...